पोस्ट्स

औषधाच्या गोळीवर मधोमध रेघ का असते? ८० टक्के लोकांना माहीत नाही खरे कारण... आपण सगळ्यांनीच कोणत्या ना कोणत्या आजाराच्या निमित्ताने औषधाची गोळी खाल्ली असेल, पण तिच्यावर असणाऱ्या रेघेचा विचार कधी केला का?

इमेज
औषधाच्या गोळीवर मधोमध रेघ का असते? ८० टक्के लोकांना माहीत नाही खरे कारण... डोकेदुखीपासून ते तापापर्यंतची औषधे बहुतेक घरांमध्ये उपलब्ध असतात ज्यामुळे एखाद्याची तब्येत अचानक बिघडली तर त्यावर प्राथमिक उपचार करता येतात. तर काही घरांमध्ये वृद्धांना नियमितपणे औषधे दिली जातात. त्यामुळे औषधांच्या गोळ्यांचे विविध आकार, रंग तुमच्याही पाहण्यात आले असतील. या औषधांच्या रंगावरून केमिस्ट सांगू शकतात की कोणते औषध कोणत्या वेळी घ्यावे किंवा खायला द्यावे. अशा गोळ्यांमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मध्यभागी सरळ रेषा असते; पण का? याबद्दल अनेकांना माहिती नसते, चला त्याबद्दल जाणून घेऊ. प्रत्येक गोष्टीच्या रचनेमागे, निर्मितीमागे विशिष्ट कारण असते. औषधांच्या बाबतीतही त्यांचे रंग, रूप, आकार आणि त्यावरील रेघ या सगळ्यांचा अभ्यासकांच्या नजरेतून बारकाईने विचार केला जातो. तूर्तास आपण गोळीवरील रेघेचे वैशिष्ट्य जाणून घेऊ. गोळ्या सहज तोडण्यासाठी गोळीवरील रेषेचा मुख्य उद्देश टॅब्लेटला अर्ध्या किंवा लहान भागांमध्ये विभाजित करणे आहे, जेणेकरून ती सहजपणे तोडणे शक्य होते. हे विशेषतः जेव्हा रुग्णाला संपूर्ण गोळी ऐवजी अर्ध...

ऐरेंडेल तेल (castor oil)

इमेज
अनेक प्रकारचे आजारांवर रामबाण उपाय : एरंडेल तेल !!* रात्रीचं जागरणं, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे अनेकांना पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता वाढणं असे अनेक प्रकारचे त्रास एरंडेल तेल प्यायल्याने बरे होतात. हे तेल पहाटे घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. या तेलाचा ओशटपणा, ढेकर येणं हे त्रास टाळण्याकरिता ते सकाळी लवकर अनशापोटी घेतल्यास फायदा होतो. हे तेल इतकं गुणकारी आहे की, ज्यांना वारंवार पोट फुगणे, गच्च झाल्यासारखं वाटतं, पोट साफ होत नाही असे त्रास होतात. या त्रासांमुळे ह्रदयविकार उद्भवण्याचीसुद्धा शक्यता असते, हे त्रास वेळच्या वेळी थांबवायचे असतील, तर आयुर्वेदात एरंडेल तेल पिण्याचा सल्ला दिला जातो. हे तेल शरद आणि वसंत ऋतुत घ्यावे. वसंत ऋतुत उष्णता वाढलेली असते. यामुळे ऋतुनुसार शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि प्रकृतीत होणारे त्रास टाळण्यासाठी एरंडेल तेल प्यायल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. पोट साफ होण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या चुर्णांचा वापर करतात. यावर एरंडेल तेल प्यायल्यास फायदेशीर ठरते. कोठा साफ होण्याकरिता वर्षातून दोन वेळा तरी शरद आणि वसंत ऋतुत...

डॉ. स्वागत तोडकर, कोल्हापूर यांनी भाषणातून सांगितलेले आरोग्यविषयक उपाय 

*डॉ. स्वागत तोडकर, कोल्हापूर यांनी भाषणातून सांगितलेले आरोग्यविषयक उपाय :-* *डोकेदुखी :-* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते. *अर्धशिशी (मायग्रेन) :-* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो. *पूर्ण डोके दुखणे :-* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. *सायनस :-*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे. *केसगळती :-* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५...

वाहणारे रक्त थांबवण्याचे घरगुती उपाय!

*वाहणारे रक्त थांबवण्याचे घरगुती उपाय!* मुंबई : शरीरावर कोठेही जखम झाली तरी रक्त वाहू लागते. मात्र हे वाहणारे रक्त थांबवायेच कसे, हा प्रश्न आहे. त्यावर हे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. या घरगुती उपायांनी ६० सेकंदात रक्त वाहणे थांबेल. पहा कोणते आहेत ते उपाय... *टी बॅग्स * रक्त थांबवण्याचा हा आश्चर्यकारक उपाय आहे. एक टी बॅग पाण्यात बुडवून जखमेवर लावा आणि १० मिनिटांपर्यंत दाबून धरा. रक्त वाहणे थांबेल. *बर्फ* रक्त थांबवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बर्फ लावणे. जखमेवर बर्फ लावल्याने रक्त लवकर क्लॉट होते आणि दुखण्यावरही आराम मिळेल. *हळद* हळदीत जखम भरण्याची क्षमता असते. जखमेवर हळद लावल्याने रक्त कलॉट होण्यास मदत होते. त्याचबरोबर इंफेक्शनपासूनही संरक्षण होते. *फटकी* फटकीत अनेक मिनरल्स असतात. रक्त लवकर क्लॉट होण्यास मदत होते. यासाठी फटकी थोड्या पाण्यासोबत उगाळा आणि त्यानंतर जखमेवर लावा. रक्त क्लॉट होण्यास मदत होईल. *मीठ* मीठ हा देखील रक्त रोखण्याचा चांगला उपाय आहे. तोंडातील अल्सरपासून रक्त रोखण्यासाठी मीठ उपयुक्त ठरते. मीठाच्या पाण्याने आपण गुळण्या करतो त्याचप्रमाणे जखमेतून येण...

शरीरावरील खाज

शरीरावरील  खाज  - - - - - कारणे  -- संसर्ग   होणे ,  अति  उष्ण   पदार्थ   जास्तच  खाणे ,  अजीर्ण   होणे ,  शौचास  साफ  न  होणे ,  रक्तात  दोष  निर्माण  होणे ,  जडान्न  घेणे.  इ. उपाय  --- १)  वरील  कारणे  कमी  करा.  आणि  नियमित  प्राणायाम  करा. २)  B -  Tex  मलम  खाजेवर  सकाळसंध्याकाळ  लावा. ३)  कोरफड  पानातिल  गर  /  कोरफड  जेल  चांगला   चोळून  चोळून  लावा. ४)  एक  ग्लास  साधे  पाणी  आणि  एक  चमचा  मध  मिक्स  करुन  रोज  सकाळी  रिकाम्या  पोटी  घ्या.  लवकर  लाभ  होतो.  सर्व  प्रकारचे  त्वचा  विकार  नष्ट  होतात. ५)  आयुर्वेदिक  साबणानेच  स्नान  करा. ६)  खोबरेल  तेलात ...

त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!

त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय! By Dipali Nevarekar शरीरावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी करा काही घरगुती उपाय !   त्वचेला खाज येणे ही अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. जितके जास्त खाजवाल तितकी खाज  (कंड) जास्त येते. अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेला हानी पोहचून  संसर्ग होण्याचा धोका असतो. मग यापासून बचावण्यासाठी तुम्ही घरीच  हे काही  नैसर्गिक उपाय करून पहा यामुळे कंड सुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 1) खोबरेल तेल कधी त्वचेच्या शुष्कतेमुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे शरीराला  खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर  कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये पडून  रहा. त्यानंतर शरीर कोरडे करून शरीराला तेल लावा. 2) पेट्रोलियम जेली जर तुमची त्वचा खुपच संवेदनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त आहे ! पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यासाठी पेट्रोलियम जेली मदत करते.त्यामुळे कंड कमी करून त्वचेचे...

मासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हालं

* मासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हालं* अनियमित मासिकपाळी खूप कमी गोष्टींचे कमतरता असल्याचे लक्षण/चिन्ह असू शकते; पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. हे तुमच्या अंडाशयातून अनियमित उत्सर्ग होण्याचे वा कधीकधी अजिबात न होण्याचे लक्षण असते. अंडपेशीशिवाय गर्भधारणा अशक्य असते; म्हणून जितका तुमचा अंडाशयातून उत्सर्ग कमी होईल, तितकी तुमची गर्भधारणेची शक्यता कमी राहील. गर्भधारणा ही सोपी गोष्ट नसते. नियमित मासिकपाळी येणाऱ्या महिलांची अकरा ते तेरा मासिक चक्रे होतात; म्हणजे त्यांना गर्भधारणेसाठी वर्षातून जास्तीत जास्त १३ संधी उपलब्ध असतात. ज्यांची मासिकपाळी अनियमित असते ; त्यांचे गर्भधारणेचे प्रमाण ३०-४० टक्क्यांनी कमी होते. म्हणून तुमचा पालकत्वाचा प्रवास हा दीर्घ आणि थकवणारा असू शकतो; पण यामुळे तुम्ही निरुत्साही होऊ नका. कारण अनियमित पाळ्यांबरोबरही गरोदर राहणे शक्य आहे. तुम्हाला प्रथम अनियमित पाळीमागचे कारण समजून घ्यावे लागेल आणि त्यात कशी सुधारणा आणावी, हे शोधावे लागेल. हे करणे तुम्हाला पालकत्वाच्या प्रवासात मोलाची मदत करेल! 'मासिकपाळी असताना देखील गरोदर बनण्याची शक्यता कशी वाढवावी?...